दरडग्रस्त आणि पूरग्रस्त गावांच्या पुनर्वसनासाठी महाराष्ट्र सरकारचे नवे सुधारित धोरण; मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची घोषणा
महाराष्ट्र बातमी: राज्यातील अतिवृष्टी, पूरपरिस्थिती, भूस्खलन, जमिनीला भेगा पडणे आणि दरडी कोसळणे यांसारख्या विविध नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या तसेच आपत्तीप्रवण...
















