या शेतकऱ्यांच्या खात्यात विमा जमा होण्यास सुरुवात

 सन 2022 मध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या अति नुकसानीसाठी म्हणजेच अतिवृष्टी तसेच पूर परिस्थिती याचबरोबर झालेला पावसाचा खंड आणि आलेल्या कीड रोगांसाझा प्रादुर्भावामुळे शेतकरी बांधवांच्या पिकांचे हे अतोनात नुकसान झाले होते.

तसेच अश्या शेतकरी बांधवानी आपल्या पीक नुकसान भरपाईसाठी विमा कंपनीकडे पीक विम्याचे दवे देखील केले आहेत.




आणि असे दावे मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना त्यांचा पीक विमा हा तात्काळ मिळावा अश्या प्रकारचे निर्देश हे राज्याचे कृषी मंत्री यांच्याकडून देण्यात आलेले आहेत.

Top Posts

कफ सिरपच्या विक्रीबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ग्रामीण भागातील सवलत रद्द, नियम अधिक कडक

अधिक वाचा

वेदांत बंडगर हत्या प्रकरण: दोषींना सोडणार नाही, आरोपींना ‘मकोका’ लावणार; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे कडक निर्देश

अधिक वाचा

रायगडमध्ये जलजीवन मिशनची कामे वेगाने करा; पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे तातडीचे निर्देश

अधिक वाचा

कोकणातील सिंचन प्रकल्पांना मिळणार गती! २३ लघु सिंचन प्रकल्पांसाठी निधी देणार: मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

अधिक वाचा

अल निनो संकट आणि महाराष्ट्रातील शेती: शेतकऱ्यांनी कशी घ्यावी काळजी? जाणून घ्या सविस्तर उपाययोजना

अधिक वाचा