या शेतकऱ्यांच्या खात्यात विमा जमा होण्यास सुरुवात

 सन 2022 मध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या अति नुकसानीसाठी म्हणजेच अतिवृष्टी तसेच पूर परिस्थिती याचबरोबर झालेला पावसाचा खंड आणि आलेल्या कीड रोगांसाझा प्रादुर्भावामुळे शेतकरी बांधवांच्या पिकांचे हे अतोनात नुकसान झाले होते.

तसेच अश्या शेतकरी बांधवानी आपल्या पीक नुकसान भरपाईसाठी विमा कंपनीकडे पीक विम्याचे दवे देखील केले आहेत.




आणि असे दावे मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना त्यांचा पीक विमा हा तात्काळ मिळावा अश्या प्रकारचे निर्देश हे राज्याचे कृषी मंत्री यांच्याकडून देण्यात आलेले आहेत.

Top Posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना २०२६: २ लाखांची कर्जमाफी नक्की कधी आणि कुणाला?

अधिक वाचा

शेतकरी कुटुंबातील मुलांसाठी RTE २५% मोफत प्रवेश: असा करा अर्ज!

अधिक वाचा

सहधारक शेतकऱ्यांसाठी: कलम ८५ खातेविभाजन मोहीम – जमीन वाद मिटवा!

अधिक वाचा

महाराष्ट्र दिव्यांग सहाय्यक पोर्टल: योजना, शिष्यवृत्ती एका क्लिकवर

अधिक वाचा

धुमस मशीन: ग्रामीण तरुणांसाठी लाखोंच्या नफ्याचा व्यवसाय

अधिक वाचा