आता सर्वांसाठी ५ लाख रु. विमा, कार्ड वाटप सुरु | Ayushman Bharat Yojana Maharashtra 2023 – शासन निर्णय (GR)

Ayushman Bharat Yojana Maharashtra

Ayushman Bharat Yojana Maharashtra { ABHA CARD }

महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना ही आपल्या राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, आणि अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्यासाठी चा निर्णय हा घेण्यात आला आहे. या मुळे राज्याच्या सर्व नागरिकांना आरोग्य कवच हे प्राप्त होणार असून या योजने च्याअंतर्गत आरोग्य संरक्षण कुटुंब प्रती वर्ष दीड लाख हा रूपयांवरून 5 लाख रूपये एवढे करण्याचा निर्णय हा या नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. Ayushman Bharat Yojana Maharashtra



योजनेच्या अंतर्गत सर्वांना ५ लाख रु. विमा, कार्ड हे वाटप होणार (Ayushman Bharat Yojana Maharashtra ) या योजने-विषयी संपूर्ण माहिती हि पाहणार आहोत. मित्रांनो आपल्याला Abha yojanecha योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे. 

(अभा)  आयुष्यमान भारत योजना थोडक्यात माहिती.

हि आयुष्यमान भारत योजना काय आहे, आता सर्वांना ५ लाख रु. विमा, कार्ड हे वाटप योजना आणि त्यासाठी काय लागणार आहे, याकरिता कोण या योजनेचा लाभ घेण्यात येईल , महत्वाचं म्हणजे आपल्याला या योजनेचा लाभ कसा घेता येयील , इत्यादी सर्व माहिती याठिकाणी आपल्याला या लेखात पाहायला मिळणार आहे.



Ayushman Bharat Yojana Maharashtra

मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे होणारे लाभ व वैशिष्ट्ये

योजनेचा लाभ हा राज्यामध्ये यापूर्वी केशरी शिधापत्रिका आणि अंत्योदय शिधापत्रिका असणाऱ्या नागरिकांनाच मिळत होता. परंतु, यांनतर राज्यामधील सर्व नागरिकांना आरोग्य संरक्षणाचे कवच हे प्राप्त होणार आहे. विद्यमान महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत { abha card apply online }– प्रधानमंत्री जनआरोग्य या एकात्मिक योजनेत काही बदल करून योजनेचे अधिक विस्तारीकरण करून सुधारणा करण्यात आलेल्या आहेत.या प्रकारे केंद्र व राज्याची एकत्रित योजना राबविणाऱ्या राज्यांत महाराष्ट्राचा समावेश झाला आहे.

आयुष्मान भारत-प्रधानमंत्री (Ayushman Bharat Yojana Maharashtra) जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत आरोग्य संरक्षण कुटुंब प्रती वर्ष 5 लाख रूपये हे आहे. आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अंतर्गतही आरोग्य संरक्षण कुटुंब प्रती हे वर्ष 5 लाख रूपये एवढे करण्यात आले आहे.



दोन्ही योजनांचे एकच कार्ड, कार्ड वाटप लवकरच सुरू होणार

आयुष्मान भारत (Ayushman Bharat Yojana Maharashtra )–  महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या एकत्रित अंमलबजावणीमुळे या दोन्ही योजनांमध्ये समाविष्ट उपचारांचा लाभ हा लाभार्थ्याला मिळणार आहे, तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना योजनेचा सुद्धा. त्याचप्रकारे दोन्ही योजनांच्या अंगीकृत रुग्णालयांमध्ये उपचार घेता येणार आहे. 996 महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये, तर 1209 प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये  उपचार आहेत. आता दोन्ही योजनांत उपचारांची संख्या हि 1356 एवढी झालेली  आहे. महात्मा फुले जन आरोग्य व आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित रूग्णालयांची संख्या एक हजार एवढी आहे .

महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी उपचार खर्च मर्यादा हि प्रती रुग्ण 2.5 लाख एवढी मर्यादा आहे. आणि ती आता 4.5 लाख रूपये एवढी करण्याचा निर्णय हा घेण्यात आला आहे.

Conclusion

मित्रांनो , ह्या लेखामध्ये आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Yojana Maharashtra) या योजनेबद्दल सविस्तर माहिती हि दिली आहे, जसे कि या योजनेचे उद्दिष्ट , ती योजना म्हणजे नेमकी काय इत्यादी ,आम्ही आशा करतो कि आपल्याला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत पण शेअर कराल .

धन्यवाद  !!

Top Posts

सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा! २.३१ लाख शेतकऱ्यांना मिळणार ‘फार्मर आयडी’ व सरकारी योजनांचा लाभ

अधिक वाचा

एमआयडीसी अन् ग्रामपंचायतींच्या समन्वयातून उभारणार घनकचरा व्यवस्थापन क्लस्टर; मंत्री आदिती तटकरे यांचे महत्त्वपूर्ण निर्देश

अधिक वाचा

नाशिक कुंभमेळ्याची विकासकामे अन् अतिवृष्टीग्रस्त रस्त्यांची दुरुस्ती वेळेत पूर्ण करा: मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

अधिक वाचा

भटक्या व विमुक्त समाजासाठी राज्यभरात ९३७ विशेष वस्ती शिबिरे; दाखले मिळणे आता अधिक सोपे – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अधिक वाचा

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या महसूल वाढीसाठी नवा प्लॅन! वॉटर मेट्रो, दिघी क्लस्टरसह पर्यटन प्रकल्पांना मिळणार गती – मंत्री नितेश राणे

अधिक वाचा